सामूहिक लग्न सोहळ्यामुळे हुंड्या सारख्या प्रथा बंद होतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत, पुण्यात ५४ वधू – वरांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न ; केमिस्टरत्न जगन्नाथ शिंदे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजन
पुणे : सामूहिक लग्न सोहळ्यामुळे गोर-गरिबांच्या पैशांची बचत होते. लग्न कार्यामध्ये होणारा नाहक खर्च कमी होतो. अप्पासाहेब शिंदे यांनी





